वाघ पुन्हा जाळ्यात!

लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतच असतात. सत्ताधारी आणि विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची तर जंत्रीच दिली जाते. सर्वसामान्यांची कोट्यवधींची लूट झालेली असते आणि एवढे होऊनही कोणालाच शिक्षा होत नाही. सर्वच उजळमाथ्याने फिरत असतात. वास्तवात ही खरी नवलाईची गोष्ट आहे, पण आपापल्या...

कवी, चतुरस्त्र लेखक अनंत काणेकर

अनंत आत्माराम काणेकर यांचा आज स्मृतिदिन. अनंत काणेकर हे आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक व वृत्तपत्रकार होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. एल.एल.बी. झाल्यावर हायकोर्टाची वकिलीची सनदही त्यांनी मिळविली. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ (१९३३)...

काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा भाजप नेत्यांकडून प्रचार!

ऊन जरा जास्त आहे असं दरवर्षी वाटतं, पण यंदा खरोखरच महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यासोबतच राजकारणाचा ज्वरही जनतेच्या मन-मस्तिष्कावर आता चढला आहे. उन्हाचा फटका राजकारण्यांना बसू नये याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली आणि राज्यात पहिल्या दोन टप्प्यात संपूर्ण...

राशीभविष्य : शनिवार ०४ मे २०२४

मेष - सामाजिक कार्यात योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. यश मिळेल. वृषभ - कोर्टाच्या कामात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या व बोला. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. मिथुन - कठीण परिस्थितीवर...
- Advertisement -

Pen Ganesh Idol : पेणच्या मूर्तींना गणेशोत्सवाचे वेध

मितेश जाधव : आपलं महानगर वृत्तसेवा पेण : अनंत चतुर्दशीपासूनच पेण शहर आणि तालुक्यात गणेशमूर्ती घडवण्यास सुरुवात होते. पेणच्या गणेशमूर्ती सुंदर, सुबक असतात, त्यांची आखणी उत्कृष्ट असते. त्यामुळे राज्यात, देशात आणि जगभरात पेणमधील गणेशमूर्तींना मागणी असते. त्यामुळेच पेण तालुक्यात आतापर्यंत...

Raigad Election Helpline EPIC : साहेब, मतदार ओळखपत्र कधी मिळेल?

अमुलकुमार जैन : आपलं महानगर वृत्तसेवा अलिबाग : निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे असते ते ओळखपत्र. निवडणूक ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि ते नसेल तर ओळख पटवण्यासाठी इतर काही कागदपत्रे उपयोगी असतात. तरीही, 'साहेब आमचे निवडणूक ओळखपत्र केव्हा मिळेल?', अशी सर्वाधिक विचारणा...

Chhatrapati Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घातले साकडे

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसताना दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी विधानपरिषद...

Lok Sabha 2024 : नरेश म्हस्के यांच्या विजयाचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

ठाणे : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा ठाणे जिल्हा असून तो धर्मवीर आनंद दिघेंचाही जिल्हा आहे. धर्मवीरांना साजेसे काम आपल्याला करायचे आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठिशी आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील आणि विरोधक चारीमुंड्या चीत...
- Advertisement -